अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेताना…
भारताच्या संस्कृतीवर रामायण, महाभारताचा मोठा पगडा आहे. ज्या काळात एखाद्या गावात किंवा एखाद्या पंचक्रोशीत क्वचित एखादा लिहिणारा वाचणारा असे त्या काळातही महाभारतातील, रामायणातील किंवा पुराणातील कथा घराघरातील आजी आजोबा न…