Maha Laxmi Times
www.mahalaxmitimes.com
Maha Laxmi Times
सुनीता आंबी यांचे निधन
By
Mahalaxmi Times
on April 30, 2026
इचलकरंजी:
विजय मकोटे
दि.३०:
कसबा सांगाव (ता.कागल) येथील सुनीता राजेंद्र आंबी (वय ५७) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे आज, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कसबा सांगाव येथे आहे.
Post Views:
50
उद्योगधंदा
कोल्हापुर
महाराष्ट्र
Share
Related Posts
भारताची जनगणना २०२७ करिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्या प्रशिक्षण शिबिरास सुरूवात
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचा ‘एन. एम.एम. एस.’ परीक्षेत डंका; यशस्वी विद्यार्थ्यांचा शानदार सत्कार
एन. एम. एम. एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई प्रशालेचे यश:
कबनूर ग्रामपंचायतचा आर्थिक कारभार ‘लक्ष्मण’च्या मर्जीवर? : नागरिकांचा संताप उफाळला
गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे आदेश : अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती
रत्नागिरीत गावठी दारूवर पोलिसांची कारवाई; मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल
सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनची प्रलंबित कामे १५ मे पर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष