खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सांगली: अय्यान पटेल दि.०१ : खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे उत्तम दर्जाचे, खात्रीशीर उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके…

हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ : मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई: प्रतिनिधी दि. ०१: महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र ही जगातील 30 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे…

राज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर  

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.०१: भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र राज्य या प्रगतीचे 'ग्रोथ इंजिन' ठरत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या कर्मभूमीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या जोरावर…

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

सांगली: अय्यान पटेल दि.१ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर…

जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली स्वगणना

सांगली: अय्यान पटेल  दि.०१ : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या देशव्यापी राष्ट्रीय जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

स्वगणना मोहिमेस 1 मे पासून प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार शाहू छत्रपती यांनी नोंदविला…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. 0१:  भारतीय जनगणनेच्या इतिहासातील पहिल्या 'डिजिटल जनगणने'च्या पहिल्या टप्प्याला १ मे म्हणणेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रारंभ झालामुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रकाश…

“विकसित भारत २०४७” च्या राष्ट्रीय ध्येयाअंतर्गत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प :…

सांगली: अय्यान पटेल  दि.०१: महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' आहे. कृषि, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यात सांगली जिल्ह्याचे योगदान बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे…

“विकसित भारत २०४७” च्या राष्ट्रीय ध्येयाअंतर्गत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प :…

सांगली: अय्यान पटेल दि.०१: महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' आहे. कृषि, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यात सांगली जिल्ह्याचे योगदान बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे…

मणेरे शिक्षण संकुलनात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी: प्रतिनिधी दि.०१: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कु. सुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्यालय व मणेरे हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात…

स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.0१: महाराष्ट्र दिनाच्या 67 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज स्वराज्य भवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते…