खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.०१ : खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे उत्तम दर्जाचे, खात्रीशीर उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके…