वन्य प्राण्यांचे १० वर्षांत ६० हल्ले..महादेव कोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य शेतकरी संघटना
मिरज:प्रतिनिधी
दि:१४:डिसेंबर: वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवी अतिक्रमण वाढल्याने दोघांमधला संघर्ष ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील गत दहा वर्षांतील आकडेवारीही यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात १३ जणांना जीव…