इचलकरंजीकरांची तहाण भागवण्यासाठी फेर विचार करावा माजी नगराध्यक्षा अलाका अशोक स्वामी
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:२९:जुलै:इचलकरंजीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी प्रश्नावर कोल्हापूर शहराला एक आणि इचलकरंजीला एक अशी वागणुक अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे कागलच्या पुढार्यांनी इचलकरंजीकरांची…