भटक्या विमु्नतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहु : आमदार आवाडे
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.३: इंग्रजांच्या राजवटीत भटक्या विमुक्त जातींना गुन्हेगार ठरवून बंदीवासात ठेवले गेले. देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी भटक्या विमु्नत जातींना स्वातंत्र्य मिळण्यासाठी १९५२ साल उजाडायला लागले. ३१ ऑगस्ट…