सुर्यकांत साळुंके यांनी गडनदीतील स्वखर्चाने काढला गाळ.
सुर्यकांत साळुंके यांनी गडनदीतील स्वखर्चाने काढला गाळ.
आरवली: (सचिन पाटोळे)
संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावामधुन वाहत असलेल्या गडनदीतील पाणी पावसाळ्यात गावामध्ये शिरत असल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना जिव मुठीत घेऊन रहावे लागत…