चिपळूणसाठी 200 कोटींची पाणी पुरावठा योजना करणार लवकरच मंजूर -पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी: प्रतिनिधी दि:०४:Jan: चिपळूणसाठी २०० कोटींची पाणी पुरवठा योजना लवकरच मंजूर करणार, असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.स्व. अण्णासाहेब खेडेकर संकुलात झालेल्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री श्री. सामंत…

ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांना ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्कार

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी दि ४: येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी वृत्तपत्र क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी ‘दैनिक…

गोकुळ’ सहकारातील आश्वासक ब्रँड

कोल्हापूर:प्रतिनिधी दि०४: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवार दि.०३/०१/२०२४ इ.रोजी सदिच्‍छा भेट…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी समीर कुपवाडे यांची…

सांगली:प्रतिनिधी दि:०४:Jan: गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हितासाठी कार्य करणारे व माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील  व राष्ट्रवादी काँग्रेस सांगली…

दि मुस्लिम एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट संचलित चाँद उर्दू स्कूल मिरज मध्ये सावित्रीबाई फुले जयंती हा…

मिरज:प्रतिनिधी दि:०३:Jan: चाँद उर्दू स्कूल मिरज मध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस अति उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सुरे-फातेहा ने करण्यात आली त्यानंतर काही विद्यार्थिनीं ने वेशभूषा धारण करून सावित्रीबाई…

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता अख्ख पोलीस दल अलर्ट

नवी दिल्ली:प्रतिनिधी दि:०३:Jan:अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता, अख्ख पोलीस दल अलर्   दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे. कार्यालयीन…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सांगली जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

सांगली:प्रतिनिधी दि:०३;Jan: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील,…

संपूर्ण महाराष्ट्रात नवे १०० कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार

मुंबई:प्रतिनिधी दि:०३:Jan: महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून कौशल्य संपन्न महाराष्ट्राच्या दिशेने महायुती सरकारने नवीन वर्षात आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले. १५ ते ४५…

नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार

सातारा:प्रतिनिधी दि. 3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात 100 कोटी रुपये खर्चून…

यंत्रमागधारकांचे भविष्य सुरक्षित करणारा सर्वसमावेशक अहवाल तयार करावा

मुंबई:प्रतिनिधी  दि.३: यंत्रमाग उद्योग हे राज्यातील मोठ्या संख्येने रोजगार आणि महसूल निर्मितीचे स्त्रोत असलेले महत्वपूर्ण क्षेत्र आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारकांना सुरक्षित भविष्याची हमी देणारा  सर्वसमावेशक अहवाल तयार करण्याच्या…