‘बालविवाह मुक्ती रथा’ ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: समाजातील बालविवाह ही एक गंभीर समस्या असून, तिच्या पूर्ण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ बनवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमेतून अभियानाला गती दिली आहे. या अंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’…