‘बालविवाह मुक्ती रथा’ ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१६: समाजातील बालविवाह ही एक गंभीर समस्या असून, तिच्या पूर्ण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ बनवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमेतून अभियानाला गती दिली आहे. या अंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात…

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.१६: उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या…

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाचे…

मुंबई: प्रतिनिधी दि.१६: सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महवीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे पश्चिम, मुंबई…

घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१६: हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शीख , सिकलीकर ,…

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१५: महाराष्ट्रातही राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत आज पश्चिम क्षेत्र इंडिया…

तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज: पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१५: आजची तरुण पिढी विविध कारणांमुळे वाचनापासून दुरावली असली तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश…

गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त

सांगली,अय्यान पटेल  दि. 14 :‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली: अय्यान पटेल दि.१५: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर…

लग्न म्हणजे व्यवहार नव्हे, विवेकाची निवड आहे!

ठाणे: प्रतिनिधी दि.१४: जात, धर्म, कुंडली, प्रतिष्ठा आणि आर्थिक देवघेव यांवर आधारलेली विवाहसंस्था समाजातील विषमता अधिक खोल करत असताना, विवेक, समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जोडीदार निवडीचा ठाम संदेश देणारी जोडीदाराची विवेकी निवड …

श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

नवी मुंबई: प्रतिनिधी दि.१५:नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव…