तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज: पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१५: आजची तरुण पिढी विविध कारणांमुळे वाचनापासून दुरावली असली तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश…