हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.२: पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या…