जनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

कोल्हापूर: रेणू पोवार दि.५: केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यासाठी जनगणनेची माहिती अत्यंत उपयुक्त ठरते, त्यामुळे ही माहिती निर्धारीत…

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

सांगली: अय्यान पटेल दि.५: जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 ची मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी एकूण 10 मतमोजणी केंद्रावर होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी तसेच कायदा…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

   सांगली: अय्यान पटेल दि.५:महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2025 चा अंतिम निकाल दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा…

डीकेटीईचा वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचेशी सामंजस्य करार -अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान…

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.५ः डीकेटीई इचलकरंजी व वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली यांच्यात शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही संस्थामधील शैक्षणिक, संशोधनात्मक व तांत्रिक सहकार्य अधिक दृढ…

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी)…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य…

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी)…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य…

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आपत्कालीन परिस्थितीतील…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची…

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा:कृषी…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना विभागाने प्रभावीपणे राबवण्याचे…

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी…

हरिद्वार: प्रतिनिधी दि.४: श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ…

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई: प्रतिनिधी दि.४: राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.        …