Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही
मुंबई:प्रतिनिधी
दि.६: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.…
संगमेश्वर येथील प्रसिद्ध हजरत हुसनेन शाह पीर बाबांचा उर्स उत्साहात संपन्न; सर्वधर्मीय भाविकांची…
संगमेश्वर: नियाज खान
दि.६:रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत हुसनेन शाह पीर बाबांचा उर्स सोहळा गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या…
मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन ‘पल्स’ परिषदेच्या…
मुंबई: प्रतिनिधी
दि.५: वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्स' या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून…
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी
सांगली: अय्यान पटेल
दि.५: जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 ची मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी एकूण 10 मतमोजणी केंद्रावर होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी तसेच कायदा…
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
सांगली: अय्यान पटेल
दि.५:महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2025 चा अंतिम निकाल दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा…
यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी)…
मुंबई: प्रतिनिधी
दि.४: यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य…
यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी)…
मुंबई: प्रतिनिधी
दि.४: यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य…
रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे काळाची गरज: मिरज उपविभागीय…
सांगली: अय्यान पटेल
दि.४: भारतामध्ये रस्ते अपघातात प्राण गमावण्याचे प्रमाण हे इतर कोणत्याही अपघाती घटनांपेक्षा सर्वाधिक असून, हे रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन मिरज उपविभागीय…
मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेला नवे बळ:हेमंत पाटील
पुणे:प्रतिनिधी
दि.४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, दूरदृष्टीपूर्ण आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वामुळे भारत आज जागतिक व्यापारात अधिक सक्षम, प्रभावी भागीदार म्हणून उदयास येतोय. भारत–युरोपियन संघ (ईयू) यांच्यात…
उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या राजकारणामुळे जनता संभ्रमात दादांच्या कार्यकर्तृत्वावर…
पुणे: प्रतिनिधी
दि.४: पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी आणि सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली…