Browsing Category

इतर जिल्हा

महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का ?

सांगली:प्रतिनिधि दि:२९:मे:दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आल्याने काँग्रेसच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत. भाजपचे व धनगर…

पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा

पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यात आहे. या मतदारसंघावर वारंवार राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. आता यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

: सांगलीत ऊनाचा तडाखा कायम, पाहा आज किती राहणार तापमान?

सांगली:प्रतिनिधी दि:२९:सांगलीत गेल्या काही काळापासून उष्णतेचा पारा वाढत आहे. तापमानामुळे सांगलीकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. सांगलीत काल…

खर्च केले 4 लाख अन् हाती आले 2 रुपये,

सांगली:प्रतिनिधि दि:२९: सहा एकराचा टोमॅटोचा फड दिला सोडून सांगलीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संपूर्ण पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे     *खर्च चार लाख उत्पन्न दोन रुपयेही नाही*…

पुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार?

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:मे:संजय राऊत यांनी लोकसभा जागा वाटपाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपावरून महाविकास…

गौतमीने पाटील आडनाव लावावं का

जळगाव:प्रतिनिधि दि:२९:मे:गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव लावू नये अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. त्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव लावू नये अशी मागणी काही संघटनांकडून…

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

मुंबई:प्रतिनिधि दि:२८:मे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू' असं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.…

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल

सांगली:प्रतिनिधि दि.२८ :- बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त…

राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत घडामोडींना वेग

मुंबई: प्रतिनिधी दी:२७:राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये दिले होते. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात…