Browsing Category

सामाजिक

आरवली – येडगेवाडी रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होताच क्षणी अर्धवट बंद.

रत्नागिरी : सचिन पाटोळे  रत्नागिरी, १० एप्रिल २०२५  : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ वरील २३ ते ३० कि.मी. या ७ कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सार्वजनिक…

यंदा पाहिलांदाच कबनूर उरुसात दोन वेळा रंगणार कुस्ती मैदाने

 कंबनूर : हबीब शेखदर्जी  दि.२५ : कबनूरच्या ऐतिहासिक उरुसाला यंदा कुस्तीचा खास तडका मिळणार आहे! प्रथमच सलग दोन दिवस कुस्तीचे जंगी मैदान रंगणार असून, कुस्तीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. शनिवार, दि. २९ मार्च रोजी ग्रामदैवत…

लिंगायत समाजाच्या विकासासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२५ :लिंगायत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि शासनदरबारी प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. समाजाच्या विकासासाठी…

आंबेडकरी साहित्य: समतेच्या चळवळीचे प्रभावी व्यासपीठ – डॉ. चंद्रशेखर भारती

कल्याण:प्रतिनिधी  दि .२४ : "निसर्गाचा नियम असा आहे की अन्यायाची परिसीमा होते तेव्हा विद्रोह जन्म घेतो. शोषित, पिचलेला समाज जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तेव्हा त्यातूनच आंबेडकरी साहित्याचा जन्म होतो. हे साहित्य म्हणजे माणसाच्या…

मेधाताई पाटकर, विलासराव शिंदे आणि स्वप्निल कुसळे यांना स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील…

शिरोळ: कयुम शेख  दि .१७:  येथे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील…

खेड मधील काडवली गावात आरोग्य शिबीर संपन्न

 खेड: सचिन पाटोळे  दि. ०७:- कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका खेड,  संलग्न युवा ग्रामीण  यांच्या विद्यमाने हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधून काडवली झगडवाडी येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये एम. ई. एस परशुराम  हॉस्पिटल अँड रिसर्चसेंटर…

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी…

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.५ :ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या उच्च आणि तार्किक नितींमुळे प्रत्येक घटनांचे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन केले. त्यानुसार आपणसुध्दा आपला व्यवसाय अधिकाधिक उच्च स्तरावर नेऊ शकतो. आजचे आधुनिक स्पर्धात्मक युग गतीशील…

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे संघटीत राहणे गरजेचे – शंकर बाईत

खेड: नियाझ खान  दि. ०३ : हक्क व अधिकार हे मागून मिळत नाही तर संघटीत पणे लढा द्यावा लागतो. त्यासाठी समाजाने  संघटीत राहणे गरजेचे आहे असे विधान कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेडचे अध्यक्ष शंकर बाईत यांनी केले.            दिवा साऊथ…

बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाई तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इचलकरंजी :विजय मकोटे दि.२९ :  येथील बांधकाम क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर व क्रेडाई इचलकरंजी या दोन्ही संस्थांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. देशाच्या ७६  व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य…
×
01:24