राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपुजन सर्वसामान्यांचे समाधान हेच पुण्य-पालकमंत्री उदय…
रत्नागिरी, दि. २२ :
राजापूर उपविभागीय कार्यालयाची होणारी नवीन इमारत हे सर्वसामान्य जनतेचे केंद्रबिंदू व्हावे. इथे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची कामे झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुण्य आहे,…