बालमहोत्सवातून मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.७: कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा न मिळणे ही गौण गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. चाचा नेहरू बाल महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्तम कामगिरी करावी आणि इतरांसमोर…