आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीची बदनामी करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा ग्रामसभेत जाहीर निषेध

रत्नागिरी: नियाझ खान दि.२५: आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीची आणि गावातील जलजीवन मिशन योजनेची चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या आणि उपोषणाच्या नावाखाली गावाची बदनामी करणाऱ्या तीन उपोषणकर्त्यांचा आंबव पोंक्षे येथील ग्रामसभेत…

सातबारा नोंदीसाठी ६० हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारीसह खासगी व्यक्ती जाळ्यात

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२५: सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १८ मे रोजी शिरोळ तालुक्यात करण्यात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभ

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२५: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) या अभ्यासक्रमाची चाळीस विद्यार्थ्यांची बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त संजय घोडावत…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२५: श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी…

जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस        

मुंबई: प्रतिनिधी दि.२५: मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.      मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत…

राज्यात इंधनाचा मुबलक साठा भीतीपोटी काही जिल्ह्यांत पेट्रोल विक्रीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ…

मुंबई: प्रतिनिधी दि.२५: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त…

वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती ; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर : मंत्री नितेश राणे

मुंबई: प्रतिनिधी दि.२५ : वरळी जेट्टीच्या नियोजित विकासासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील जलवाहतूक, आपत्कालीन सेवा आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

जहाज पुनर्वापरातून महसूलवाढीस चालना वापरात नसलेल्या बोटींच्या पुनर्वापरासाठी प्रस्ताव सादर करा:…

 मुंबई:प्रतिनिधी दि.२५ : राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनास चालना मिळेलच, शिवाय स्क्रॅप प्रक्रियेतून महसूल निर्मितीचे नवीन मार्गही उपलब्ध…

महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर…

नवी दिल्ली: प्रतिनिधी दि.२५: देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात…

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन    

 सांगली: अय्यान पटेल दि.२२:  प्रत्येक वर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षाकरिता "Unmasking the appeal – Countering nicotine and tobacco addiction" ही थीम घोषित केली आहे. तरूण युवा पिढीने तंबाखू व…