Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
एडस् दिनानिमित्त रॅली
रत्नागिरी दि. 01 : जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे आज जागतिक एडस् दिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचे हस्ते प्रभातफेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य…
भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, …
26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना
मुंबई, दि. 26 : मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
मराठी भाषा उपकेंद्राचे लवकरच होणार भूमीपूजन – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई दि. 24 : चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणा-या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली…
कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 24 : कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.मंत्री श्री.…
नौकाभ्रमण मोहिमेचे सांगता समारंभ संपन्न
रत्नागिरी दि. २४ : २ (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनीटतर्फे १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नौकाभ्रमण मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेचा सांगता समारंभ आज भगवती जेटी, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी एम…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ग्रंथोत्सव या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत
मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात ‘ग्रंथोत्सव’ या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व…
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 22 : बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण…
कडवई-तूरळ रस्त्याची दूरवस्था,सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार.-मिलिंद चव्हाण
आरवली:
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-कडवई रस्त्याची भयानक दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावरून वाहतूक करणे वाहनचालक व प्रवाशी यांच्यासाठी त्रासदायक झाले आहे.या रस्त्याच्या दुरावस्थेला सार्वजनिक बांधकाम खातेच जबाबदार असल्याचा आरोप…
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण
मुंबई दि,२१: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक,…