Browsing Category

इतर जिल्हा

मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणार: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१७: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध…

चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार मराठी भाषा : मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई: प्रतिनिधी दि.१७: चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये होत असून, हे संमेलन २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत आणि मराठी भाषा दिना निमित्ताने २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव…

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

मुंबई: प्रतिनिधी दि.१७: बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ

मुंबई: प्रतिनिधी दि.१८: लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

शिवजयंतीनिमित्त आयोजित मेगा पदयात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.१७: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणेचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांचे गड-किल्ले संवर्धन आणि त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत…

“मी दाऊदचा माणूस आहे” अशी धमकी; रत्नागिरीत दोघांवर गुन्हा

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि.१७: शिरगाव येथील खासगी जागेत अनधिकृतरीत्या घुसखोरी करून चारचाकी वाहन उभे करत जागामालकाला “उपट काय उपटायची ते, तू माझे काय वाकडे करणार, मी दाऊदचा माणूस आहे हे विसरू नको” अशी धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर…

आंतरविद्याशाखीय संशोधन हीच शाश्वत प्रगतीची गुरुकिल्ली: मदनदादा भोसले

वाई: प्रतिनिधी  दि.१७:आजच्या काळात शाश्वत ऊर्जा, हवामान बदल, आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. अशी एकत्रित संशोधन पद्धतच या…

अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी दि.१६: अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा…

कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.१६: कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून, एक प्रकारचे पूर्वसंचित आहे. बुध्दी व मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपाने प्रकट होते. या उपजत कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची सदैव भूमिका आहे. कला…

गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त

सांगली,अय्यान पटेल  दि. 14 :‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे…