सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जागर गावागावात झाला पाहिजे : प्रा. दीक्षा कांबळे
तेरवाड : प्रतिनिधी
दि.४: धर्म, संस्कृती व परंपरेच्या जोखडात वर्षानुवर्षे अडकलेल्या स्त्रीला मुक्त करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले असून त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आजच्या स्त्रीला सर्व क्षेत्रात उंच भरारी घेण्याची संधी…