विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…