कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार  दि.२७: कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी…

सेवा हक्क दिनानिमित्त कडवईत ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’चे उद्घाटन

कडवई :दीपक तुळसणकर  दि  २८ एप्रिल २०२६: आज रोजी सेवा हक्क दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत कडवई येथे लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभपणे मिळाव्यात यासाठी “आदर्श आपले सरकार सेवा केंद्र”…

राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; मतदारांना देवाची धमकी देत आचारसंहितेचा भंग

संगमेश्वर - प्रतिनिधी  दि.२७ :तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथील निवडणूक प्रचार संपला असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीतील प्रभाग क्र. १ च्या उमेदवार शमिका पाटोळे यांचे…

महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्यास…

मुंबई : प्रतिनिधी दि.२७: महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ( २०२६ – २०२७ ), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने संपादक नवनाथ रणखांबे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहास…

आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान

सांगली: अय्यान पटेल दि.२७: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…

ग्रामपंचायत परवान्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; सरपंच व मुलावर गुन्हा

कोल्हापूर: राम आवळे दि.२७: शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीत व्यवसाय परवाना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सरपंच आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो (ACB), कोल्हापूर…

बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई: प्रतिनिधी  दि.२७: महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसारख्या आव्हानांना  सामोरे जात अधिक सज्जतेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.      कलिना येथील सशस्त्र…

असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू: मंत्री मंगलप्रभात लोढा

 मुंबई: प्रतिनिधी दि.२७: मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली…

‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच…

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा 'महाचतुर एआय चॅटबॉट' हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे :  जिल्हाधिकारी…

सांगली: अय्यान पटेल दि.२७: संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून…