नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज: डॉ.भरत काळे
जयसिंगपूर : प्रतिनिधी
दि ,२ जानेवारी: भारताच्या शाश्वत विकासासाठी सध्या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ऊर्जा निर्माण व साठवण, बॅटरी, सुपरकॅपॅसिटर, गॅस सेंसिंग अशा सर्वच क्षेत्रात प्रभावी नॅनो पदार्थांचा वापर करून…