Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई शहर
आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूल, ( सी बी एस ई) इ.१० वी चा १००% निकाल
जयसिंगपूर : प्रतिनिधी
दि. २३ जुलै :आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूलचा ( सी बी एस ई ) इ.10 वी चा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला. सी बी एस ई दिल्ली बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत सर्व…
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि. २३: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचीजयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगीमहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकमान्यबाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले.…
राज्यपालांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि.२३ : लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
सागर या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि. २३ : "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळक…
शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त “हे शब्द रेशमाचे…” सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई : प्रतिनिधी
दि. 23 जुलै: मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक प्रतिभा लाभलेलं अमूल्य रत्न म्हणजे, कवयित्री शांता शेळके ! त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या “हे शब्द रेशमाचे” या सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज 23…
भाजप-शिवसेना युतीमुळेच ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा
मुंबई : नासीर शेख
दि. २० जुलै :महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या ओबीसी विरोधी पक्षामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे राजकीय प्रतिनिधित्व राज्याने गमावले होते. पंरतु,भाजप आणि शिवसेना युतीच…
सुप्रीम कोर्टाच्या दिलासामुळे राज्यात केवळ ‘ईडी’ सरकार
मुंबई : प्रतिनिधी
दि. १५ जुुलै:राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतर नाटकाचा पहिला अध्याय संपला आहे.पहिल्या अंका नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.पंरतु, बंडखोर शिवसेना गट आणि मुळ शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर…
पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा
मुंबई : प्रतिनिधी
दि. 13 जुलै : राज्यात विजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात…
राज्यपालांच्या हस्ते दिया मिर्झा, अफरोज शहा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित
मुंबई : प्रतिनिधी
दि. 12 : पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा तसेच मुंबईतील वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता मोहीमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…