Browsing Category

इतर जिल्हा

जहाज पुनर्वापरातून महसूलवाढीस चालना वापरात नसलेल्या बोटींच्या पुनर्वापरासाठी प्रस्ताव सादर करा:…

 मुंबई:प्रतिनिधी दि.२५ : राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनास चालना मिळेलच, शिवाय स्क्रॅप प्रक्रियेतून महसूल निर्मितीचे नवीन मार्गही उपलब्ध…

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन    

 सांगली: अय्यान पटेल दि.२२:  प्रत्येक वर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षाकरिता "Unmasking the appeal – Countering nicotine and tobacco addiction" ही थीम घोषित केली आहे. तरूण युवा पिढीने तंबाखू व…

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: प्रतिनिधी  दि.२२: राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी…

सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

मुंबई: प्रतिनिधी दि २२: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या…

पालघरमध्ये ४,१५० कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी; महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी…

मुंबई: प्रतिनिधी  दि.२२: महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड…

येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई: प्रतिनिधी दि.२२ : स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन…

एआय, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत देशात महाराष्ट्र आघाडीवर: माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव…

मुंबई: प्रतिनिधी दि.२०:महाराष्ट्रात कृषीपासून नागरिक सेवा वितरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे परिवर्तन होत असून राज्य शासन एआय, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख…

जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.२१ : यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करून…

जांबारी फाटा येथे गावठी हातबॉम्बचा स्फोट

रत्नागिरी :नियाझ खान  दि.१९ मे २०२६ : जयगड सागरी पोलीस ठाणे हद्दीतील वाटत-जांबारी फाटा परिसरात आज पहाटे गावठी हातबॉम्बचा स्फोट होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलीसांनी…

कडवई येथील श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात;

कडवई : दिपक तुळसणकर  दि. १८ मे २०२६::    रत्नागिरी जिल्हातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील  श्री. वरदान देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन १८ मे २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि…