Browsing Category

कोल्हापुर

‘बालविवाह मुक्ती रथा’ ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१६: समाजातील बालविवाह ही एक गंभीर समस्या असून, तिच्या पूर्ण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ बनवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमेतून अभियानाला गती दिली आहे. या अंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात…

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.१६: उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या…

घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१६: हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शीख , सिकलीकर ,…

तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज: पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१५: आजची तरुण पिढी विविध कारणांमुळे वाचनापासून दुरावली असली तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश…

जिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची…

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१५ : जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमित तपासणीपासून वंचित राहणाऱ्या तसेच अतिजोखमीच्या गटांवर विशेष…

महापौर–उपमहापौर पदग्रहण सोहळा उत्साहात; शहर विकासासाठी निष्ठेचा संकल्प

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी दि.१४: इचलकरंजी महानगरपालिका येथे आज महापौर व उपमहापौर पदांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. शहराचे प्रथम महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनी विधिवत पदभार स्वीकारला.…

हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१३: ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिसऱ्या…

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद; सहकार चळवळीचा अभ्यास करण्याचे आवाहन

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१३: मसूरी येथील प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सन २०२५ च्या बॅचमधील आयएएस प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत महसूल व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.…

गारगोटीत ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२५’ चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

गारगोटी:जावेद सय्यद दि.१४:महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' ची सुरुवात गारगोटी येथे…

हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर शहिदी वर्षानिमित्त इचलकरंजी महापालिकेचा उपक्रम उत्साहात सुरू

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१४:महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी स्मरणार्थ वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.…