Browsing Category

शासकीय

इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक

सांगली: आय्यान पटेल  दि. २०  : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील६ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. या अनुषंगाने निवडणूकविषयक सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे…

गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा

मुंबई: प्रतिनिधी  दि. १९ - एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर…

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार

मुंबई : प्रतिनिधी  दि. १८ : प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराची जाणीव ठेवत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यातील पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा नवा…

मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींचे समर्पण…

मुंबई  : प्रतिनिधी  दि.१८ :  ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानावर आधारित सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांच्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराचा दिव्य अनुभव मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला. मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी…

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनारी कायमस्वरूपी उपाययोजना — जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी ; दीपक तुळसणकर  दि. १८ : गणपतीपुळे समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वात उच्च प्राधान्याने सुरक्षा व्यवस्था उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. प्रशिक्षित बचाव पथक, गृहरक्षक दल,…

स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान

सांगली: अय्यन पटेल  दि. १७,  : सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या SPARSH (SYSTEM FOR PENSION ADMINISTATION RAKSHA) प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे…

शासनाच्या विविध योजनांतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज

रत्नागिरी: नियाझ खान  दि.९ :- शासनाच्या विविध योजनांअंतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज आहे.भारतीय राज्य घटनेने दिव्यांगांचा विकास करण्यासाठी, विशेष प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या…

माहिती अधिकार अधिनियम लोकशाही बळकट करणारा – उपायुक्त नंदू परळकर

इचलकरंजी: अन्वर मुल्ला दि .३ :लोकशाही मजबूत करण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांनी केले. महानगरपालिका सभागृहात माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित…

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांचा उलाढाल; शेतकऱ्यांनी केले प्रशंसा

सांगली: अय्यन पटेल  दि. २० : सांगली जिल्ह्यातील तीन दिवसीय फळ महोत्सवात तब्बल ९ लाख १२  हजार रूपयांची उलाढाल झाली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे पणन अधिकारी ओंकार माने यांनी दिली.महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर…

इचलकरंजी महापालिकेची कारवाई : ज्ञानगंगा एज्यु. सोसायटीचे अतिक्रमण हटवले

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१० : इचलकरंजी महानगरपालिका मालकीच्या जुना चंदूर रोड, दुर्गामाता मंदिराजवळील रिव्हिजन सर्वे नंबर ४०७, हिस्सा क्रमांक 1अ मधील खुल्या भूखंडावरील ज्ञानगंगा एज्यु. सोसायटीचे अतिक्रमण आज दिनांक १०  सप्टेंबर २०२५ रोजी…