Browsing Category

शासकीय

लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी मतदारांनी हक्क बजवावा

रत्नागिरी:प्रतिनिधी  दि. २5 :- भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जागरुक नागरिक होऊन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह…

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करा

सांगली:प्रतिनिधी  दि. 25-  मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईल प्रणाली सुरु करण्यात आली  आहे. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.  वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आपल्या अँडरॉईड मोबाईलव्दारे घरबसल्या ऑनलाईन…

महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ

मुंबई, :नसीर शेख  दि.२४ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.…

बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या यंत्रणांना बालकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन

सांगली : प्रतिनिधी दि. 23,  : राज्य बाल हक्क आयोगाची बैठक महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलिस पथक, जिल्हा बाल संरक्षण…

मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ व कला स्पर्धा काळाची गरज

सांगली:प्रतिनिधी  दि. १ जानेवारी  :- ज्ञान संपादनाबरोबरच शरीर सौष्ठव, शरीर संपदा सुद्धा आवश्यक आहे. खेळ आणि कलेतून मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. यासाठी बाल महोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल…

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई,:प्रतीनिधी  दि.१ जानेवारी  : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी दि. 31…

ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य

नागपूर:प्रतीनिधी   दि. 30- महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी…

क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.30: समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्या, औदयोगिक आस्थापना, प्रशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून निक्षय मित्र बनुन संमती दिलेल्या क्षयरुग्णांना दरमहा पोषण आहार किट देण्यासाठी किमान सहा महिने मदत करावी, असे आवाहन…

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे. आय-पास प्रणालीवर त्वरित सादर करावेत

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 19 जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडे सर्व विभागाकडून विविध विकास कामासाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले जातात. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे सादर करताना…