Browsing Category

रत्नागिरि

‘प्ले पिरीयड’ : पाळीच्या काळातील सामाजिक व पर्यावरणीय जाणिवा घडवणारा 2 आर्किटेक्ट मैत्रिणींचा उपक्रम

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि. १५ : मासिक पाळी हा विषय बहुतेक वेळा केवळ आरोग्यापुरताच मर्यादित ठेवला जातो. मात्र पाळी ही फक्त शरीरातील प्रक्रिया नसून, तिच्याशी संबंधित सामाजिक वर्तन, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि…

ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

राजिवली (ता. संगमेश्वर): सचिन पाटोळे दि.८: संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या या ग्रामपंचायतीस कार्यरत असलेल्या…

सिंधुदुर्गला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी दि.०६ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन…

दर्पण पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान : सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी  दि.६: पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव…

प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावावेत :अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे

रत्नागिरी: नियाज खान दि.५: ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देशअपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी अपर पोलीसअधिक्षक बाबुराव…

जय हनुमान मित्र मंडळ हेदलीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

खेड: नियाज खान दि.३: महापुरुषांच्या जयंती या नारळ-फुलांपुरत्या मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचे आचरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर यांनी केले.         या वेळी जय हनुमान…

रातांबी गावातील पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५”

रत्नागिरी : नियाझ खान  दि.१४ : संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावचे सुपूत्र, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” देऊन…

कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी : संजय  पाटोळे  दि.१४ : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा जि. प. आदर्श शाळा, शेबवणे–म्हादेवाडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कडवई…

महालक्ष्मी टाईम्सच्या बातमीची दखल

रात्बागिरी : सचिन पाटोळे  दि .१५: संगमेश्वर तालुक्यातील आरवली, भोसलेवाडी येथील नागरिकांच्या जीवाला धोका ठरणाऱ्या गंजलेल्या विद्युत पोलच्या प्रश्नावर महालक्ष्मी टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची अखेर महावितरण विभागाने दखल…

आरवलीत गंजलेल्या विद्युत पोलकडे महावितरणचे दुर्लक्ष

रत्नागिरी :सचिन पाटोळे  दि .४ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली (भोसले वाडी) येथे ग्रामस्थांच्या घराजवळील विद्युत पोल पूर्णतः गंजल्याने धोका निर्माण झाला असूनही महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भागात…