Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी डॉ. मैनाक…
सांगली: अय्यान पटेल
दि.२०: जिल्ह्यात नीट-युजी फेरपरीक्षा 2026 सुरळीत, सुरक्षित, कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, परीक्षेसाठी नियुक्त संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करावे. कोणत्याही…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे…
रत्नागिरी : नियाझ खान
दि. १९ : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…
इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्याबाबत लवकरच निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८ : इचलकरंजी शहर व परिसराच्या दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र…
मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेण्या पाणी साठ्याबाबत प्रशासनाला अंतिम इशारा; दुर्लक्ष झाल्यास बेमुदत…
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.१२: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेरशेत गावाजवळील हॉटेल विसावा परिसरात महामार्गाच्या अर्धवट व सदोष कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून…
२५ वर्षांपासून पोलीस पाटील नाही; रातांबी गाव प्रशासनाच्या विस्मरणात? ग्रामस्थांचा तहसीलदार, प्रांत व…
संगमेश्वर, :सचिन पाटोळे
दि.१२: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी या महसुली गावात गेल्या तब्बल २५ वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असून प्रशासनाच्या उदासीन आणि ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना आजही त्यांच्या गावाचा अधिकृत पोलीस पाटील कोण आहे,…
मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाचा फटका; आरवलीतील भोसले कुटुंबाची भातशेती सलग दुसऱ्या वर्षी…
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि .१२ : – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावातील शेतकऱ्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट व निकृष्ट नियोजनामुळे मोठा फटका बसत आहे. महामार्गालगत असलेल्या भोसले कुटुंबाच्या भातशेतीत…
संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली: अय्यान पटेल
दि.९ : सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीचा आढावा घेण्यात आला असून, पूरस्थितीच्या संभाव्य आव्हानावर मात करण्यासाठी…
सायबर पोलिसांची मोठी कारवाई; १.२३ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील आरोपी…
रत्नागिरी :नियाझ खान
दि.६: स्वतःला बेंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली…
लांजा येथील काजू फॅक्टरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत, ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
लांजा:प्रतिनिधी
दि.६:लांजा तालुक्यातील कोवळवाडी येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात…
परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई:प्रतिनिधी
दि. ५: पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १…