Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
टेक वारी २.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई: प्रतिनिधी
दि.८: विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल…
सकारात्मक दृष्टीकोनातून टीकेचा स्वीकार करावा
मुंबई: प्रतिनिधी
दि.८: एखाद्याने केलेली टीका आपण स्वीकारलीच नाही, तर तिचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, असा सकारात्मक दृष्टिकोन गौतम बुद्धांच्या बोधकथेतून समोर येतो. टीकेकडे नकारात्मकतेने न पाहता शांतपणे, संयमाने आणि…
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि.७: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात…
एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली: अय्यान पटेल
दि.७: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरण मोहीम महत्त्वाची आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे. यामध्ये…
तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व : योग संस्थेच्या संचालिका हंसाजी…
मुंबई: प्रतिनिधी
दि.६: आज जग झपाट्याने तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असून नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्र, ही प्रगती साधताना आपले मन आणि शरीर सुदृढ आहे का, याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ माहिती ऐकणे पुरेसे नसून ती…
बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले उपक्रम राबवा : शालेय शिक्षण…
मुंबई: प्रतिनिधी
दि.६: येणारे वर्ष हे बालभारतीच्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
…
जनगणना २०२७ अंतर्गत ‘स्व-गणना’ प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
दि.६: भारत सरकारच्या जनगणना २०२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना प्रक्रियेत राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.…
माती परीक्षणाच्या फायद्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन
सांगली:अय्यान पटेल
दि.५: कृषी विभागाकडून सांगली येथील शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खरीप पिके घेण्याअगोदर माती परीक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले. तसेच माती परिक्षणाचे फायदे कोणते होतात,…
मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा : समन्वयक मयूर चंदने
मुंबई: प्रतिनिधी
दि.४: मानवाने कोणतीही संधी नाकारण्यापेक्षा ती स्वीकारून स्वतःचा विकास साधावा. 'जस्ट डू इट' आणि 'ट्रेन युअर माईंड अँड चेंज युअर ब्रेन' हे मंत्र आत्मसात करावे. मनाचे नियोजन करा आणि मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा,…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या…
मुंबई: प्रतिनिधी
दि.४: नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सन २०२६-२७ च्या सुमारे २३६.०७ कोटी रुपयांच्या अंदाजित…