Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील वाणिज्यदूत; मराठी शिकणार असल्याची माहिती
मुंबई: प्रतिनिधी
दि.४: अलाहाबाद येथून हिंदी भाषेचे शिक्षण घेतलेल्या व अस्खलित हिंदी बोलणाऱ्या जपानच्या नवनियुक्त वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
हितोमी यांनी भारतात…
कडवईत ‘तो कोण होता’ नाटकाचा पहिला प्रयोग; रिक्षा व्यावसायिकांच्या नाट्यसंस्थेची दखल
आरवली: दीपक तुळसणकर
(दि. ४ मे २०२६) — संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे प्रसिद्ध लेखक यशवंत माणके लिखित ‘तो कोण होता’ या नाटकाचा प्रथम प्रयोग उत्साहात सादर करण्यात आला. रिक्षा मालक-चालक संघटनेची निर्मिती असलेल्या श्री समर्थ…
एल आय टी जगाला उत्तम इंजिनियर्स देईल , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
नागपूर: प्रतिनिधी
दि.३: आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ चे विद्यार्थी आज जगभरात आहेतच, परंतु भविष्यातही देशाला व जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचे काम एल आय टी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र…
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.२: विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या विकास वाटचालीत नारीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असून ही नारीशक्ती ज्यावेळी संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल,…
चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा!
पुणे: प्रतिनिधी
दि.२: विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, श्रमाचा गौरव करीत शाळेतील महिला…
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम
पुणे: प्रतिनिधी
दि.१: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून…
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.०१ : खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे उत्तम दर्जाचे, खात्रीशीर उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके…
हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ : मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई: प्रतिनिधी
दि. ०१: महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र ही जगातील 30 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे…
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
सांगली: अय्यान पटेल
दि.१ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर…
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली स्वगणना
सांगली: अय्यान पटेल
दि.०१ : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या देशव्यापी राष्ट्रीय जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…