Browsing Category

सामाजिक

२५ वर्षांपासून पोलीस पाटील नाही; रातांबी गाव प्रशासनाच्या विस्मरणात? ग्रामस्थांचा तहसीलदार, प्रांत व…

संगमेश्वर, :सचिन पाटोळे  दि.१२: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी या महसुली गावात गेल्या तब्बल २५ वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असून प्रशासनाच्या उदासीन आणि ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना आजही त्यांच्या गावाचा अधिकृत पोलीस पाटील कोण आहे,…

मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाचा फटका; आरवलीतील भोसले कुटुंबाची भातशेती सलग दुसऱ्या वर्षी…

 संगमेश्वर: सचिन पाटोळे  दि .१२ : – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावातील शेतकऱ्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट व निकृष्ट नियोजनामुळे मोठा फटका बसत आहे. महामार्गालगत असलेल्या भोसले कुटुंबाच्या भातशेतीत…

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

संगमेश्वर : नियाझ खान  दि .५ :कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका संगमेश्वर अंतर्गत ग्राम शाखा आंबव-पोंक्षे यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.…

सुधीर सुर्वे यांचा सिस्मॅक कंपनीच्या ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरव

कडवई :नियाझ खान  दि.५: संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी गावाचे सुपुत्र तथा सध्या नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक सुधीर सुर्वे यांना सिस्मॅक आयटी कंपनीच्या प्रतिष्ठित ‘समाजरत्न’ पुरस्काराने…

कडवई येथील श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात;

कडवई : दिपक तुळसणकर  दि. १८ मे २०२६::    रत्नागिरी जिल्हातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील  श्री. वरदान देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन १८ मे २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि…

कडवईत ‘तो कोण होता’ नाटकाचा पहिला प्रयोग; रिक्षा व्यावसायिकांच्या नाट्यसंस्थेची दखल

आरवली: दीपक तुळसणकर  (दि. ४ मे २०२६) — संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे प्रसिद्ध लेखक यशवंत माणके लिखित ‘तो कोण होता’ या नाटकाचा प्रथम प्रयोग उत्साहात सादर करण्यात आला. रिक्षा मालक-चालक संघटनेची निर्मिती असलेल्या श्री समर्थ…

इचलकरंजीत ‘भामट्या पत्रकारा’चा शिरकाव; शासकीय कार्यालयात वाढली संशयास्पद वर्दळ

इचलकरंजी : प्रतिनिधी दि.४ : पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजाला योग्य दिशा देणे, तसेच अनैतिक गोष्टींवर प्रहार करणे ही जबाबदारी पत्रकारितेची असते. त्यामुळे पत्रकाराला समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञान…

आपल्या श्रद्धा वैज्ञानिक कसोटीवर तपासल्या पाहिजेत” : सचिन गोवळकर

​खेड: सचिन पाटोळे दि.२८: "विज्ञानाच्या युगात आपण आधुनिक साधनसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असलो, तरी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यात समाज अजूनही मागे असल्याचे वास्तव आहे. यामुळेच अंधश्रद्धा समाजात घट्टपणे रुजून राहिल्या…

इचलकरंजीत सीईटीपी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाला १५ महिन्यांची मुदत द्या : इंटकचे निवेदन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२७: सध्या असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आजही या प्रकल्पातून प्रक्रिया करुनच पाणी बाहेर सोडले जाते. याचठिकाणी आता अत्याधुनिक झेडएलडी प्रकल्प उभारण्यात येणार असून तो पूर्ण होण्यास १५…

शहर वाहतूक शाखा जवळील दुकानगाळे यांना धक्का लावू नये

इचलकरंजी विजय मकोटे    दि.१४:  इचलकरंजी शहरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखा जवळील छोटे व्यापारी, फेरीवाले यांनी मोठा संघर्ष व सुमारे दोन महिने बेमुदत आंदोलन व उपोषण करून स्वखर्चाने दुकानगाळे उभे करणेसाठी केले आहेत. परंतु सिटी बस पार्किंग च्या…