Browsing Category

शासकीय

राज्यसेवा हक्क आयोगातील आवश्यक सेवा अंतर्भूत करून कोल्हापूर येथे पथदर्शी प्रकल्प राबविणार

 मुंबई:प्रतिनिधी   दि. २४  :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाकडून नागरिकांना सेवा देण्याचे  काम सातत्याने सुरू आहे. सामान्य नागरिकांचे नियमित आणि महत्त्वाची सेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी कोल्हापूर येथे १५  ऑगस्ट२०२४ 4 रोजी पथदर्शी प्रकल्प…

पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सोनोग्राफी, एमटीपी केंद्राची वेळोवेळी तपासणी करा

सांगली:प्रतिनिधी   दि. २४  : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान तंत्र अधिनियम (पीसीपीएनडीटी) कायद्याची ठोस अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी सोनोग्राफी, एमटीपी केंद्राची तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी…

सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगली :प्रतिनिधी  दि. १५  : बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बालन्याय व बालकांचे संरक्षण कायदा 2015 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा या विषयाचे कायदेविषयक शिबीर सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये…

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये

सांगली:प्रतिनिधी   दि. १५: राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशान महाराष्ट्र शासनाने…

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली: प्रतिनिधी   दि.१४ : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या  शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४  चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ…

किल्ले विशाळगडावर येणाऱ्या शिवभक्तांना शांततेबाबत, सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. १३ : छ. संभाजीराजे यांनी १४ जुलै रोजी किल्ले विशाळगडावर शिवभक्तांना येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सर्व शिवभक्तांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे आवाहन केले आहे. किल्ले विशाळगड…

निर्धार ग्रामीण विकासाचा’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,"प्रतिनिधी दि. १२ : गावातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचवावे या हेतुने ग्रामविकास विभाग काम करीत आहे. ग्रामीण आवास योजना ते महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणारे 'उमेद' अभियान यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना…

माझी लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहचविणे सर्वांची जबाबदारी

रत्नागिरी:नियाज  खान दि.१३ महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन…

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार

मुंबई:प्रतिनिधी  दि. १४  - मुंबई हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

संभाव्य महापूराचा व अति वृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी महानगर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा…

इचलकरंजी : विजय मकोटे दि .१२ :कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या पार्श्व भूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी महानगरपालिकेची…