Browsing Category

शासकीय

भरारी पथक ॲक्शन मोडवर

रत्नागिरी:नियाझ खान  दि. १८  : आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी स्वत: हातखंबा येथील तपासणी…

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची विटा, तासगावला भेट विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा घेतला…

सांगली:प्रतिनिधी  दि. १८  : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील विटा, तासगाव येथे भेट देऊन निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.विटा येथील भेटीत विटा मतदारसंघाचे…

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला

मुंबई: प्रतिनिधी               दि. १० : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, …

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

सांगली:प्रतिनिधी   दि. २५ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या सांगली दौऱ्यात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, सी. ए., ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर अशा विविध घटकांशी जिल्ह्यातील विविध…

विकास प्रक्रियेत होणारे बदल चांगल्याप्रकारे रूजविण्याची गरज: – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. २५:     समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकास कामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रूजविले जाणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथे…

जिल्हा न्यायालय येथे विधिज्ञांचे मध्यस्थी प्रशिक्षण

सांगली:प्रतिनिधी  दि. २३: मेन मेडिएशन सेंटर, उच्च न्यायालय मुंबई यांच्याडील निर्देशानुगार सांगली जिल्ह्यातील पहिल्या सत्रातील एकूण 25 विधिज्ञांचे 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 2024 अखेर जिल्हा न्यायालय सांगली येथे…

आदर्श पोलीस अंमलदार म्हणून समाजाची सेवा करा

सांगली:प्रतिनिधी   दि.३० : पोलिसांनी सांघिकपणे कर्तव्य करावे, गणवेष अंगावर आला की आपण समाजाचे देणे लागतो हे लक्षात ठेवावे. "सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय” या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीद वाक्यास शोभेल असे वर्तन ठेवावे. आपल्या कृतीने मानवी…

इचलकरंजी महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना नियुक्ती…

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .१६ :महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडील निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४/२०२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.या योजनेमध्ये इयत्ता १२ वी…

ई मोजणी, ई मुल्यांकन, डिजीटल सातबारा, ई पीक पहाणी,ई फेरफार सारखे प्रकल्प देश पातळीवर जात आहेत-…

रत्नागिरी, दि. 13 : राज्यामध्ये डिजीटल स्वाक्षरीत सातबारा जगभरातील व्यक्ती कोठूनही काढू शकतो यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस काम केले. ई मोजणी, ई मुल्यांकन, डिजीटल सातबारा, ई पीक पहाणी, ई फेरफार सारखे प्रकल्प देश पातळीवर…

यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादरीकरण

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .६  :महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत.दि १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा  कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . ५/८/२०२४  रोजी मौजे सरंद, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे तहसीलदार…