Browsing Category

शासकीय

वीज ग्राहकांच्यात अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची बिले संदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम

मुंबई : प्रतिनिधी दि. २३ - "राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य…

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई : नासीर शेख  दि.21 : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.             राज्यपालांचे प्रधान सचिव  संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, …

मिरजोळे येथील विमानतळासाठी भूसंपादन चर्चा यशस्वी – उदय सामंत

रत्नागिरी : अस्लम खान दि.21:- रत्नागिरी येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन संबंधित दर निश्चित करण्यात येत आहे.  शासनाने यासाठी 71 कोटी रुपये दिले आहेत.  या संदर्भातील जमिनधारकांचे सर्व गैरसमज दूर झाले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी…

पाणीपुरवठा वरील वीज बिलापोटी महिन्याला 20 लाख भरावे लागणार

कबनूर : चंदुलाल फकीर दि २० मे .कबनूर जलस्वराज्य प्रकल्पाकडील मागील चार वर्षातील येणे देण्याचा हिशोब उपसरपंच सुधीर पाटील यांनी ग्रामपंचायत मीटिंग हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला .कबनूर ग्रामपंचायत जलस्वराज्य…

कबनूर सरपंचांनी दिला आत्मदहनाचा इशारा

कबनूर - चंदुलाल फकीर दि. १९ मे. :कबनूर गावातील गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन घनकचरा प्रकल्प मार्गी लावावा अन्यथा ते २३ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच उपसरपंच सदस्य यांना अमरण उपोषण आत्मदहन आदी मार्गांचा…

कुशल रोजगार व स्वयंरोजगार वाढविण्यासाठी नियोजन करा

रत्नागिरी : प्रतिनिधी दि.17:- जिल्हा उद्योग केंद्र आणि बँका यांनी विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ लाभार्थींना देण्यासाठी मासिक 200 प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवून त्याबाबतचे नियोजन करुन अधिकाधिक जणांना स्वयंरोजगार मिळवून द्यावा असे प्रतिपादन…

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार

मुंबई: प्रतिनिधी दि. १७ : बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम…

शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील

मुंबई: प्रतिनिधी  दि. १७ :- राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शिल्लक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप…

गोकुळच्‍या तज्ञ व शासन नियुक्‍त संचालकपदी निवड झाल्‍याबद्दल सत्कार

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि.१७मे: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्‍या मिटींगमध्‍ये तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन…

मुंबई गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा पुल अर्जुना नदीवर

राजापूर : प्रतिनिधी दि. १७ मे. : सुमारे पाचशे किलोमिटर लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पुल वाहतुकीस…