Browsing Category

महाराष्ट्र

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन बंडखोर कवी काळाच्या पडद्याआड

लखनऊ:प्रतिनिधी दि:१५: जानेवारी: प्रसिद्ध शायर आणि कवी मुन्नवर राणा यांचं लखनऊ या ठिकाणी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ९ जानेवारीला त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं…

जयसिंगपूरात त्रैलोक्य आराधना महोत्सवाचे मंडप मुहुर्तमेढ

जयसिंगपूर,प्रतिनिधी दि.१३ जयसिंगपूरमधील हेरवाडे कॉलनी येथे होणा-या श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सवाच्या मुख्यमंडपाचे मुहुर्तमेढ धर्मानुरागी यजमान सौ. प्रज्ञा व मनिष कुसनाळे व सर्व सवालधारक यांच्या हस्ते झाले. श्री १००८ भगवान…

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने…

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि.१३:- शहरातील महात्मा गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या जीवनकार्यावर आधारीत शिवगर्जना महानाट्यातील रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी कोल्हापूर व परिसरातील हजारो शिवप्रेमी…

शिवरायांवरील महानाट्य” शिवगर्जनाच्या आयोजनाचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि. १० :- कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदानावर दिनांक १३ ते १५ जानेवारी दरम्यान शिवरायांवरील 'शिवगर्जना' या महानाट्याचे नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही दिवशी सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या…

तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळावा शाहूवाडी येथे संपन्न

कोल्हापूर,प्रतिनिधी दि. १३ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्रा. समाधान जाधव यांना इंग्रजी विषयात मानाची “पीएचडी पदवी प्रदान”

जयसिंगपूर :प्रतिनिधी दि १३ : संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे इंग्रजी विषयाचे प्रा. समाधान जाधव यांना शिवाजी विद्यापीठा अंतर्गत “सोशल रियालीजम इन द अर्बन प्लेज ऑफ रॉयल विल्यम्स” या संशोधन अभ्यासास मानाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. पीएचडीचे…

पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टीच्या…

रत्नागिरी: प्रतिनिधी दि:१३: जानेवारी: पालकमंत्री उदय सामंत यांनी आज नगरपरिषदेच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.         मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, थिबा पाॕईंट येथील जिजामाता उद्यान आणि…

बालाजी शिक्षण समूहाचा वैभवशाली दैदीप्यमान रौप्य महोत्सव

इचलकरंजी:विजय मकोटे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणजेच इचलकरंजी शहर.वस्त्र नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरात कामगार गोरगरीब, कष्टकऱ्यांची संख्या जास्त.बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षणाची सांगड घालणे तशी अशक्य गोष्ट.या वस्त्रा नगरीचा…

पंचगंगा घाटावर एनडीआरएफ कडून पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक

कोल्हापूर:प्रतिनिधी: जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते. गावात, शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या…

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार ? संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

सांगली:प्रतिनिधी दि:०६:Jan: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकते, या बाबतीत अनेक वेळा मी भूमिका मांडली आहे. सध्या सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या…