Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ हा ३३ वा ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे…
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२५: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ हा ३३ वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि संचालक आमदार राहूल…
राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार
शिरोळ: राम आवळे
दि.२५:राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चोपण, क्षारपड जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आणि केंद्रीय लवणता सुधार केंद्र…
भरदुपारी देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरी; सराईत महिला अटकेत
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२५:शहरात भरदुपारी उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून थेट देवघरातील चांदीच्या मूर्ती लंपास करणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून मानसी लक्ष्मीकांत खरे (वय ५०,…
डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती दिनानिमित्त पुरस्कार जाहीर
शिरोळ: राम आवळे
दि.२५: शिरोळ तालुका व परिसरातील शेतकरी उन्नत व्हावा या ध्येयाने आयुष्याची सात दशकांहून अधिक काळ अखंड कार्य करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रांतील मानाचे…
कोरोची ग्रामपंचायतीत बाळशास्त्री जांभेकर जयंती साध्या पण प्रेरणादायी वातावरणात
कोरोची : प्रतिनिधी
दि.२५:आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कोरोची ग्रामपंचायतीत उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच…
हिरा राम हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश; १० पैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२५: अशोका शिक्षण संस्था संचलित हिरा राम हायस्कूल, गणेशनगर (इचलकरंजी) येथील विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एनएमएमएस (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शासनाच्या आर्थिक दुर्बल…
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२५:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण हीच काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानाचा सन्मान सोहळा आज माननीय राज्यपाल…
कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर; शासन आदेश आठवड्याभरात : प्रकाश आवाडे
कबनूर: हबीब शेखदर्जी
दि.२५: हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याची दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्णत्वास आली असून येत्या आठवडाभरात कबनूर नगरपरिषदेसंदर्भातील शासन आदेश जाहीर होणार असल्याची माहिती माजी…
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या…
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…