Browsing Category

महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी)…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य…

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी)…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य…

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आपत्कालीन परिस्थितीतील…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची…

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा:कृषी…

मुंबई: प्रतिनिधी दि.४: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना विभागाने प्रभावीपणे राबवण्याचे…

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई: प्रतिनिधी दि.४: राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.        …

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

रत्नागिरी: नियाज खान दि.४: जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हयातील ९ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी…

रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे काळाची गरज: मिरज उपविभागीय…

सांगली: अय्यान पटेल दि.४: भारतामध्ये रस्ते अपघातात प्राण गमावण्याचे प्रमाण हे इतर कोणत्याही अपघाती घटनांपेक्षा सर्वाधिक असून, हे रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन मिरज उपविभागीय…

मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेला नवे बळ:हेमंत पाटील

पुणे:प्रतिनिधी दि.४:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, दूरदृष्टीपूर्ण आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वामुळे भारत आज जागतिक व्यापारात अधिक सक्षम, प्रभावी भागीदार म्हणून उदयास येतोय. भारत–युरोपियन संघ (ईयू) यांच्यात…

उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या राजकारणामुळे जनता संभ्रमात दादांच्या कार्यकर्तृत्वावर…

पुणे: प्रतिनिधी दि.४: पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी आणि सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली…

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीला मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ राष्ट्रीय अवॉर्ड

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.०४ : बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सर्व सेंटरमध्ये सर्वाधिक मेंबर ग्रोथ केल्याबद्दल इचलकरंजी सेंटला 'मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ' या राष्ट्रीय पातळीवरील अवॉर्डने गौरविण्यात आले. इचलकरंजी सेंटरचे चेअरमन…