धरणग्रस्त शेतकऱ्यांचा संयम संपला… मंत्रालयात थेट दुसऱ्या मजल्यावरुन उड्या मारल्या
मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:ऑगस्ट: अपर वर्धा धरणग्रस्त समितीच्य आंदोलक शेतक-यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकाचे लक्ष वेधण्यासाठी आज…