प्रत्येक योग्य लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहोचण्याची दक्षता घेण्याच्या राज्य अन्न…
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: प्रत्येक योग्य पात्र लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहचेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या अंमलबजावणीवर…