जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका ग्रामस्थांशी चर्चा करुन पाणी पुरवठा योजना…
रत्नागिरी,नियाझ खान
दि.८:- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्यांने मार्गी लावा. त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करा. जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम करणार नसतील, त्यांना काळ्या यादीत टाका. अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत…