Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
कोकण रेल्वे मार्गावर धावणार कोकणचे आराध्य दैवत असलेल्या गणेशोत्सव साठी ७४ विशेष फेऱ्या
रत्नागिरी :- (शब्बीर मजगावकर )
गणेशोत्सव साठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी वर्गाचा प्रवास सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वे च्या वतीने गर्दी कमी करण्यासाठी ७४ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये मुंबई सावंतवाडी, नागपूर…
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि, 1 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार…
मुख्यमंत्री,उप-मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना न्याय मिळवून द्यावा ‘इम्पीरीकल डेटा’ तत्काळ…
मुंबई : प्रतिनिधी
दि. ३ जुलै :महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी राजकीय आरक्षणाला राज्य मुकले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे सर्वोच्च…
बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 20 जून: बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी…
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे
मुंबई: प्रतिनिधी
दि. १८जून : 'वेलनेस' अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. 'वेलनेस' म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. 'वेलनेस'च्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच…
अग्निपथ’योजनेवर पुनर्विचार आवश्यक
पुणे : प्रतिनिधी
दि.१७जून : कोरोना महामारीमुळे आधीच लष्करभरती रखडल्याने यंदा मोठ्या प्रमाणात ती होणे अपेक्षित होते. तसा निर्णय देखील केेंद्र सरकारने घेतला. पंरतु, भरतीसाठी नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या 'अग्निपथ' योजनेत आणखी सुधारणा…
पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला…
मुंबई : प्रतिनिधी
दि १७: देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या…
महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या…
काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेचे चिपळूणात धरणे आंदोलन
चिपळूण :-
अपूर्ण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेने रविवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात धरणे आंदोलन केले. काही वर्षांपासून चिपळूणसह रत्नागिरी बसस्थानकाचे…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम please
मुंबई : नासीर शेख
दि. ११ जून अत्यंत अभ्यासू, विरोधकांच्या राजकीय डावपेचांना धुव्वा उडवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या बुद्धीचार्तुयाने महाविकास आघाडीला 'चित' केले आहे. अत्यंत…