Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या
रत्नागिरी :-
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना…
आंबेडकरी विचार हिच नवनाथ रणखांबेंच्या प्रेम उठावाची प्रेरणा –
ठाणे : प्रतिनिधी
दि. ६ जून :अनुभवाची गर्भधारणा झाल्याशिवाय आणि अनुभूतीच्या कळा आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो. आंबेडकरी प्रेम कविता ही निखळ प्रेम कविता नसते, तर तिच्यातूनही सामाजिक बांधिलकीचा गंध दरवळत असतो. विचार…
पुणे विधानभवनावर बसपाचा ‘विराट आक्रोश मोर्चा’
पुणे : प्रतिनिधी
दि.३ जून बहुजन समाज पार्टी, पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर 'विराट आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.आंदोलनानिमित्त एकत्रित झालेल्या शेकडो कॅडरच्या हातातील झेंड्यांमुळे पुणे शहर …
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिन 1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा होणार
मुंबई : प्रतिनिधी
दि. 3 : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त 1 जुलै हा दिवस राज्यात कृषि दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यास कायमस्वरुपी शासन मान्यता देण्यात आली आहे. कृषि विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 31 मे…
आरोग्य विकासासाठी जालना जिल्हा परिषदेचा कैपजेमिनी- अमेरिकन इंडिया फाऊंडेशनशी करार
जालना : प्रतिनिधी
दि. 3 : माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन जालना जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांचा स्तर आणखी उंचविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. जालना जिल्हा परिषद, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी कंपनी यांच्या दरम्यान…
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कॅप्टन हनीफ खलफे रत्नागिरी काॅग्रेस सचिव पदी नियुक्ती
कडवई:-
काँग्रेस पक्षाच्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी कॅप्टन हनीफ हुसेन खलफे यांची नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्रात कार्यरत नव्या दमाच्या क्रियाशील काॅग्रेस कार्यकर्त्याला संधी देण्यात आली असून…
“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष…
मुंबई, प्रतिनिधी
दि. 2 : मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय…
रत्नागिरीकरांचे ६७ कोटी रुपये पाण्यात
रत्नागिरी :-
रत्नागिरी शहरात ६७ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही.याचे गुपीत कामा दरम्यान लाटलेल्या मलिद्यामध्ये आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे…
काँग्रेस आणि शेतकरी _कष्टकरी संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन
चिपळूण : -
मा.अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली चलो चिपळूण आपल्या हक्का साठी चिपळूण मध्यवर्ती एस टी स्टँड अर्धवट बांधकाम पुर्ण करुन घेण्यासाठी , प्रवासी नागरीक यांचे सोयी साठी , न्याय हक्काच्या मागणी साठी रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी…
यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं
रत्नागिरी : --
यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेत इतर परीक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. एक नाही, दोन नाही, पहिल्या चार जागा मुलींनीच पटकावल्या. महाराष्ट्रात सुद्धा मुलगीच अव्वल! देशात श्रुती शर्मा तर महाराष्ट्रात प्रियंवदा अशोक…