Browsing Category

इतर जिल्हा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

मुंबई : प्रतिनिधी दि. 12 : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल

मुंबई : प्रतिनिधी दि. 12 जुलै: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज मतपेटी, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर…

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय

मुंबई : प्रतिनिधी दि. 13 : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव…

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले स्व. आनंद दिघे यांना अभिवादन

ठाणे : प्रतिनिधी दि.13  : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून…

सरंद येथे ७ रोजी सामूहिक नांगरणी व अत्याधुनिक लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

आरवली:-(सचिन पाटोले) संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक सरंद येथे ७ जुलै रोजी सामूहिक नांगरणी व अत्याधुनिक लावणीच्या यंत्राचे प्रात्यक्षिक अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सरंद येथील बळीराजा शेतकरी मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या…

कोकण रेल्वे मार्गावर धावणार कोकणचे आराध्य दैवत असलेल्या गणेशोत्सव साठी ७४ विशेष फेऱ्या

रत्नागिरी :- (शब्बीर मजगावकर ) गणेशोत्सव साठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी वर्गाचा प्रवास सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वे च्या वतीने गर्दी कमी करण्यासाठी ७४ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये मुंबई सावंतवाडी, नागपूर…

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी  दि, 1 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार…

मुख्यमंत्री,उप-मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना न्याय मिळवून द्यावा ‘इम्पीरीकल डेटा’ तत्काळ…

मुंबई : प्रतिनिधी दि. ३ जुलै :महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी राजकीय आरक्षणाला राज्य मुकले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे सर्वोच्च…

बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक

मुंबई,: प्रतिनिधी दि. 20 जून: बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून  “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी…

भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे

मुंबई: प्रतिनिधी दि. १८जून :  'वेलनेस' अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. 'वेलनेस' म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे.  'वेलनेस'च्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच…