Browsing Category

सामाजिक

गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी स्वामी समर्थ सेवा केंद्रात रक्तदान शिबीर

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.१५ :अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्‍वरचे पिठाधिश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. त्या…

संविधानामुळेच महिलांना सन्मानाचे आयुष्य मिळाले: डॉ. हुलगेश चलवादी

पुणे: प्रतिनिधी              दिनांक ८ मार्च २०२६, जागतिक महिला दिनानिमित्त चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने आज, रविवारी (ता.८) एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन नेते व माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी, ॲड.रेणुकाताई…

डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती दिनानिमित्त पुरस्कार जाहीर

शिरोळ: राम आवळे दि.२५: शिरोळ तालुका व परिसरातील शेतकरी उन्नत व्हावा या ध्येयाने आयुष्याची सात दशकांहून अधिक काळ अखंड कार्य करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रांतील मानाचे…

कोरोची ग्रामपंचायतीत बाळशास्त्री जांभेकर जयंती साध्या पण प्रेरणादायी वातावरणात

कोरोची : प्रतिनिधी  दि.२५:आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कोरोची ग्रामपंचायतीत उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच…

सातगाव मंडळाकडून भैरवगड भैरवनाथ यात्रेची जय्यत तयारी; १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांची रेलचेल

आरवली: नियाझ खान  दि.१७: सातारा–रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या भैरवगड येथील श्री भैरवनाथ मंदिराची वार्षिक यात्रा बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सातगाव मंडळाकडून यात्रेची…

३५० व्या शहीदी समागमानिमित्त समाज प्रतिनिधींची बैठक

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१६:‘हिंद दि चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षपूर्तीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील शिख, सिंधी व…

आंतरविद्याशाखीय संशोधन हीच शाश्वत प्रगतीची गुरुकिल्ली: मदनदादा भोसले

वाई: प्रतिनिधी  दि.१७:आजच्या काळात शाश्वत ऊर्जा, हवामान बदल, आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. अशी एकत्रित संशोधन पद्धतच या…

लग्न म्हणजे व्यवहार नव्हे, विवेकाची निवड आहे!

ठाणे: प्रतिनिधी दि.१४: जात, धर्म, कुंडली, प्रतिष्ठा आणि आर्थिक देवघेव यांवर आधारलेली विवाहसंस्था समाजातील विषमता अधिक खोल करत असताना, विवेक, समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जोडीदार निवडीचा ठाम संदेश देणारी जोडीदाराची विवेकी निवड …

महाशिवरात्री निमित्त रत्नागिरीत ‘आरंभ’ गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१०:महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरी शहरात धनश्री कलेक्शन ग्रुपतर्फे ‘आरंभ’ या नावाने गृहोपयोगी वस्तूंचे विक्री प्रदर्शन (एक्झिबिशन) आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार व रविवार, दि. १४ व १५…

इचलकरंजी : कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील अपूर्ण कामांवरून आंदोलनाचा इशारा

इचलकरजी: हबीब शेखदर्जी दि.७:शहरातील कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास अखिल महाराष्ट्र कोल्हाटी  समाज संघटनेच्या…