Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई शहर
मुख्यमंत्री,उप-मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना न्याय मिळवून द्यावा ‘इम्पीरीकल डेटा’ तत्काळ…
मुंबई : प्रतिनिधी
दि. ३ जुलै :महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी राजकीय आरक्षणाला राज्य मुकले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे सर्वोच्च…
बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 20 जून: बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी…
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे
मुंबई: प्रतिनिधी
दि. १८जून : 'वेलनेस' अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. 'वेलनेस' म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. 'वेलनेस'च्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच…
पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला…
मुंबई : प्रतिनिधी
दि १७: देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या…
महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम please
मुंबई : नासीर शेख
दि. ११ जून अत्यंत अभ्यासू, विरोधकांच्या राजकीय डावपेचांना धुव्वा उडवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या बुद्धीचार्तुयाने महाविकास आघाडीला 'चित' केले आहे. अत्यंत…
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिन 1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा होणार
मुंबई : प्रतिनिधी
दि. 3 : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त 1 जुलै हा दिवस राज्यात कृषि दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यास कायमस्वरुपी शासन मान्यता देण्यात आली आहे. कृषि विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 31 मे…
केवळ महापुरूषांच्या घरात जन्माला आल्याने दैवत्व प्राप्त होत नाही!
मुंबई : प्रतिनिधी
२९ मे महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांसह अनेक महापुरूषांचे योगदान लाभले आहे. आपल्या विचारांचे बळ देत या महात्मांनी राज्यासह संपूर्ण देशाला दिशा दिली. समाजसुधारणांसाठी एक वैचारिक क्रांतीचे अधिष्ठान…
जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता
मुंबई : प्रतिनिधी
दि. 23 : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक…
प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळांचे तज्ञांच्या मदतीने जतन करु
रत्नागिरी : अस्लम खान
दि.23:- भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी व त्याच्या मूळ स्वरुपात बदल करु नये यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्यात…