Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
अग्निपथ’योजनेवर पुनर्विचार आवश्यक
पुणे : प्रतिनिधी
दि.१७जून : कोरोना महामारीमुळे आधीच लष्करभरती रखडल्याने यंदा मोठ्या प्रमाणात ती होणे अपेक्षित होते. तसा निर्णय देखील केेंद्र सरकारने घेतला. पंरतु, भरतीसाठी नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या 'अग्निपथ' योजनेत आणखी सुधारणा…
पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला…
मुंबई : प्रतिनिधी
दि १७: देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या…
महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या…
काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेचे चिपळूणात धरणे आंदोलन
चिपळूण :-
अपूर्ण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेने रविवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात धरणे आंदोलन केले. काही वर्षांपासून चिपळूणसह रत्नागिरी बसस्थानकाचे…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम please
मुंबई : नासीर शेख
दि. ११ जून अत्यंत अभ्यासू, विरोधकांच्या राजकीय डावपेचांना धुव्वा उडवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या बुद्धीचार्तुयाने महाविकास आघाडीला 'चित' केले आहे. अत्यंत…
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या
रत्नागिरी :-
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना…
आंबेडकरी विचार हिच नवनाथ रणखांबेंच्या प्रेम उठावाची प्रेरणा –
ठाणे : प्रतिनिधी
दि. ६ जून :अनुभवाची गर्भधारणा झाल्याशिवाय आणि अनुभूतीच्या कळा आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो. आंबेडकरी प्रेम कविता ही निखळ प्रेम कविता नसते, तर तिच्यातूनही सामाजिक बांधिलकीचा गंध दरवळत असतो. विचार…
पुणे विधानभवनावर बसपाचा ‘विराट आक्रोश मोर्चा’
पुणे : प्रतिनिधी
दि.३ जून बहुजन समाज पार्टी, पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर 'विराट आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.आंदोलनानिमित्त एकत्रित झालेल्या शेकडो कॅडरच्या हातातील झेंड्यांमुळे पुणे शहर …
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिन 1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा होणार
मुंबई : प्रतिनिधी
दि. 3 : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त 1 जुलै हा दिवस राज्यात कृषि दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यास कायमस्वरुपी शासन मान्यता देण्यात आली आहे. कृषि विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 31 मे…
आरोग्य विकासासाठी जालना जिल्हा परिषदेचा कैपजेमिनी- अमेरिकन इंडिया फाऊंडेशनशी करार
जालना : प्रतिनिधी
दि. 3 : माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन जालना जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांचा स्तर आणखी उंचविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. जालना जिल्हा परिषद, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी कंपनी यांच्या दरम्यान…