Browsing Category

शासकीय

उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.२४: उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे या योजनांची उर्वरित कामे गतीने व दर्जेदार करावीत.…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा

 सांगली: अय्यान पटेल दि.२४ : जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील. निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय…

आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतून सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल  दि.२४: महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून …

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय जनगणना कक्षाचे उद्घाटन

सांगली: अय्यान पटेल दि.२४: जनगणना २०२७ च्या कामकाजाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत…

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामांना गती द्यावी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील  

सांगली: अय्यान पटेल दि.२४: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी दर्जेदार पाणंद रस्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लांबीचे…

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी…

                   कागल: रेणू पोवार दि.२४: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा समर्थपणे पुढे नेऊया, तसेच त्यांच्या नावे असलेला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा' अभियान…

महापौरांकडून कर्तव्यदक्षतेसोबत माणुसकीचे दर्शन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. २२एप्रिल २०२६ :  ( महालक्ष्मी टाइम्स वृत्तसेवा ): शहरात शिस्त प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेकडून मेन रोडवरील अतिक्रमणाविरोधात कठोर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महापौर श्री. उदय धातुंडे…

शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोल्हापूर,सलीम मुल्ला  दि.१७ : राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण विविध विकास कामांचे…

कोल्हापूर:रेणू पोवार  दि. १९  : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध विकास कामे झाली आहेत. यातील मुदाळ तिट्टा…

इतिहासाच्या पाऊलवाटेवर ‘बहुसांस्कृतिक ठाणे’ : जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनोखा हेरिटेज वॉक

ठाणे: प्रतिनिधी  दि. १८ : जागतिक वारसा दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने “बहुसांस्कृतिक ठाणे” या हेरिटेज वॉकचे आयोजन उत्साहात करण्यात आले. शहरातील विविध संस्कृतींचा संगम आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारा हा उपक्रम…